आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे नावे खोटे पत्र खोट्या पत्रा बाबत धर्माधिकारीं कडून तक्रार?

महाराष्ट्र भूषण पुरस्कार समारंभा प्रसंगी घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं असून मला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जबरदस्ती दिला. सरकारला कार्यक्रमाचं योग्य नियोजन करता आलेलं नाही,यापुढे भाजप-शिवसेनेला मतदान करू नका असे आवाहन आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वतीने करण्यात आले.

या पत्रानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते एकमेकां विरुद्ध आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या.हे पत्र समाज माध्यमावर येताच आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आलेले पत्र खोटे असून अश्या प्रकारचे कोणतेही पत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी लिहिलेले नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान भाजप-सेनेवर आरोप करणारे पत्र कुणी लिहिले याबाबत संशय असून राजकीय विरोधकांवर संशयाची सुई आहे.

Leave a Reply