कांदा उत्पादकांचे नुकसान होऊ नये यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी बोलणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  नागपूर : कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. परंतु, राज्यातील कांदा…

‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेचा शुभारंभ; शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले १७१२ कोटी रुपये

जीवनातील अविस्मरणीय क्षण – कृषिमंत्री धनंजय मुंडे मुंबई  : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र…

पिक विमा: २५ टक्के अग्रीम वितरीत करण्याचे आदेश

बीड जिल्ह्यात विमा कंपनीचे अग्रीम न देण्याचे अपील राज्य शासनाच्या समितीने फेटाळले मुंबई  : Croup Insurance…

‘शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करावा’

पुणे : शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणाचा प्रभावी उपयोग करावा. कर्ज, नापिकी आदी बाबींमुळे…

राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची फेरनियुक्ती

मुंबई : शेतकरी नेते सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल उर्फ पाशा पटेल यांची आज राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी…

महाराष्ट्रातील यंदाचा ऊस गाळप हंगाम ‘या’ तारखेपासून सुरु होणार!

यंदा ८९ लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज मुंबई : राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम दिनांक…

‘या’ योजनांचे नाव बदलले ; आता ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना’

मुंबई  : कृषी विभागामार्फत मागेल त्याला फळबाग, ठिबक/ तुषार सिंचन, शेततळे शेततळेच्या अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक…

पीक विम्याचा अग्रीम दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार!

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते कृषी ट्रॅक्टरचे वितरण बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्यात पीक विम्याची अग्रीम रकम…

शेतकऱ्यांना आता दरवर्षी मिळणार बारा हजार रुपये! काय आहे ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजना

पहिल्या टप्प्यासाठी १७२० कोटी निधी मंजूर; शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार … मुंबई, दि. १२ : प्रधानमंत्री किसान…

‘हि’ सेवा आता थेट शेतकऱ्यांच्या दारी मिळणार …

मुंबई, दि. ७ : उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गायी आणि म्हशींची स्त्री बीजे प्रयोगशाळेत फलित करुन…